• जगा आणि जागा
    शहरात जाऊन स्थैर्य प्राप्त झालेल्या व्यक्तींनी वळून आपल्या गावाकडे पाहिले,
    गावातील समस्या समजून घेतल्या, त्या सोडवण्यासाठी सक्रिय प्रयत्न केले
    तर त्या-त्या गावांचा विकास वेगाने होईल......
  • संपत्ती सहयोग ते संपत्ती दान
    जगा आणि जागा : ‘समृद्धीतून सहयोग’ हा पहिला टप्पा मानला तर ,
    ‘संपत्तीसहयोग ते संपत्तीदान’ हा प्रकल्प दुसरा टप्पा आहे,,
    असे म्हणता येईल.......
  • 'सेतूबंध-जागृत जाणीवांचा'
    तो केवळ शाब्दिक नसून त्यासाठीची दिशा आणि उद्दिष्टे निश्चित करण्यात आली
    आहेत.ती आपण जाणून घेतल्यावर आपल्याला या वेगळ्या प्रवासाचे मोल तर
    कळेलच पण आपणही या प्रवासात आनंदाने सहभागी व्हाल, याची आम्हाला खात्री आहे.
  • एक गाव, बारा उपक्रम
    एक गाव, बारा उपक्रम : ‘शिक्षण’ हा पहिला टप्पा मानला तर ,
    ‘शेती, पर्यावरण आणि शेतीपूरक व्यवसाय’ हा प्रकल्प दुसरा टप्पा आहे,,
    असे म्हणता येईल.......

आमच्याबद्दल

असं म्हणतात की, आपला भारत खेड्यांत राहतो. खेड्यात वाढतो, फुलतो; पण गेल्या काही वर्षांत हे चित्र बदलू पाहतंय. वाढत्या शहरीकरणाच्या रेट्यात खेडी आपलं स्वत्व, आपली अस्मिता गमावत आहेत की काय, असा प्रश्न निर्माण होतो. शहरांमध्ये उपलब्ध असणार्याे ‘रोजगाराच्या संधी, शिक्षणाच्या सोयी-सुविधा, पाश्चात्त्य विचारांची व आधुनिकीकरणाची भुरळ या व अशा अनेक कारणांमुळे खेड्यांतून शहरांकडे होणारे विस्थापन आणि ओस पडणारी खेडी ही एक चिंतेची बाब बनली आहे.

Read More
UPCOMING

EVENTS

Concept By : Harish Butle

Links